मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
इंग्रजांच्या काळात हा बंगला स्वातंत्र्यसैनिकांचे गुप्त ठिकाण होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद रेडिओचे प्रक्षेपणही याच बंगल्यातून होत असे. ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या बहुचर्चित हद्दवाढीसंदर्भात सोमवारी (दि. २४ मार्च) दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ... ...