मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Rabindra Natya Mandir : नूतनीकरणाच्या कामासाठी मागील जवळपास आठ महिन्यांपासून बंद असलेल्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये नाटक बघण्यासाठी आतुरलेल्या प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. यापूर्वी नाट्यमंदिर सुरू होण्याचा मुहूर्त दोनदा हुकला आहे ...
मुंबई शहरातील कुर्ला-बीकेसी-वांद्रे भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या निविदेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. ...