मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Ahmedabad Air India Plane Crash:अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या अपघातग्रस्त विमानाचे कॅप्टन सुमीत सभरवाल यांची निवृत्त होऊन बेडरिडन असलेल्या वडिलांची सेवा करण्याची इच्छा होती. मात्र, त्यांची ही शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. ...
Mumbai weather Updaet: हवामान खात्याला चकवा देत वेळेपूर्वीच राज्यासह मुंबईत मे महिन्याच्या शेवटी दाखल झालेला मान्सून त्यानंतर बेपत्ताच झाला होता. त्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते. त्यानंतर पावसाने शुक्रवारी चांगला कमबॅक करीत मुंबईकरांना किं ...
Mumbai News: गेल्या कित्येक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. येथे कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीची म्हणजे खासगी विकासक नेमण्यासाठी म्हाडाकडून निविदा काढण्यात आली आहेत. ...
Raj Thackeray Politics: एका ठाकरेंचा पत्ता कापायला भाजपला दुसरे ठाकरे हवे असतील. राज यांच्या इलेक्टिव्ह मेरिटपेक्षा त्यांच्या न्यूसन्स व्हॅल्यूबाबत भाजप अलर्ट दिसत आहे. ...
Maharashtra Rain Update विदर्भासह कोकण व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून, हवामानातील बदलामुळे विजांच्या कडकडाटासह वादळ, वादळी वारे ताशी ६० किमी वेगाने वाहतील. ...
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबादमधील दुर्घटनाग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सभरवाल हे मुंबईच्या पवई परिसरातील हिरानंदानी संकुलात वास्तव्यास होते. हिरानंदानी समूहात जलवायू विहार नावाचा एक सेक्टर आहे. यामध्ये प्रामुख्याने लष्कराचे ...