मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट असलेल्या कुलाबा कॉजवेवरील २५३ पैकी फक्त ८३ फेरीवाले परवानाधारक असून उर्वरित १७० फेरीवाल्यांना दोन दिवसांत हटवा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. ...
BMC to Discontinue Clean-Up Marshals: लाचखोरीच्या तक्रारींमुळे मुंबईतील क्लीन-अप मार्शलची योजना कायम स्वरुपी बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ...
नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे यासाठी प्रशासनाकडून कठोरातील कठोर प्रयत्न करण्यात येत असतात. मात्र मुंबईत वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लघन केलं जातय. महत्त्वाची बाब म्हणजे नियम मोडणाऱ्यांकडून कोट्यवधींची दंडाची रक्कमही भरली गेली नसल्याचे समोर आलं ...