ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
'कोस्टल वॉकवे'ची खास सफर सर्वप्रथम 'लोकमत'वर पाहता येईल. 'लोकमत मुंबई'चे संपादक अतुल कुलकर्णी यांनी मनपा आयुक्त भूषण गगराणी यांची यांच 'वॉक-वे'वर मुलाखत घेतली. ज्यात गगराणी यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली आहे. ...