मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कोल्हापूर : कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्यांची वाढती संख्या पाहता कोल्हापुरातून मुंबईला दिवसातून दोनवेळा विमानसेवा सुरू करण्यासाठी देशातील एका नामांकित विमान ... ...
Mumbai Crime News: मुघल बादशाह औरंगजेबाच्या कबरीवरून झालेला वाद, त्यानंतर नागपूरमध्ये झालेली दंगल यामुळे सध्या राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण असतानाच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. ...