मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर कमी होतो न होतो तोच हवामान खात्याने पुन्हा रेड अलर्ट जाहीर केला आहे. मुसळधार पावसाचा तडाखा कोकण, घाटमाथा आणि मुंबईला बसणार असून शेतकऱ्यांनी पाण्याचा निचरा आणि पिकांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ...
सोमवारपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची संततधार सुरू होती. आज मात्र अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. ...