मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
या एक्स्प्रेस मुंबईतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)वरून मडगाव, नागपूर, कोल्हापूर या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. ...
विशेष म्हणजे अशा पद्धतीचा आजार झालेला हा राज्यातील सर्वांत लहान मुलगा आहे. आईला टीबीचा आजार झाल्याने त्याचा संसर्ग बालकाला झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
बुधवारी सकाळी जैन समाजाच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्यांनी दादरच्या कबुतरखान्यावर महापालिकेले बांधलेले प्लास्टिक कापड काढून कबुतरांसाठी मार्ग मोकळा केला. ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने आज (७ ऑगस्ट) रोजी राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
दादरमध्ये शिवाजी पार्क येथे ‘सावरकर सदन’ हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे निवासस्थान होते. त्यांच्या या निवासस्थानाला वारसास्थळाचा दर्जा देण्याची मागणी करणारी जनहित याचिका अभिनव भारत काँग्रेसने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...