लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
उत्तन-विरार सेतूसाठी ८७ हजार कोटींचा खर्च, एमएमआरडीएच्या बैठकीत ५५.४५ किमी सागरी मार्गाच्या खर्चाला मान्यता; नाममात्र दरात जमीन देण्याचा निर्णय - Marathi News | Cost of 87 thousand crores for Uttan-Virar Bridge, MMRDA meeting approves cost of 55.45 km sea route; Decision to provide land at nominal rate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तन-विरार सेतूसाठी ८७ हजार कोटींचा खर्च, एमएमआरडीएच्या बैठकीत खर्चाला मान्यता

Uttan-Virar Bridge: दक्षिण मुंबईला थेट पालघरला जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या ८७ हजार ४२७ कोटी रुपये खर्चाला नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...

मुंबईकरांना कचरा शुल्क लागू होणार, १०० पासून साडेसात हजार रुपयांपर्यंत आकारणीचा मसुदा तयार - Marathi News | Garbage charges to be imposed on Mumbaikars, draft of charges from Rs 100 to Rs 7.5 thousand prepared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना कचरा शुल्क लागू होणार, १०० पासून ७५०० रुपयांपर्यंत आकारणीचा मसुदा तयार

Mumbai Municipal Corporation: मुंबईकरांना आता पालिकेकडून उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याचे पैसे मोजावे लागणार असून  या संदर्भातील मसुदा तयार झाला आहे. या मसुद्यावर नागरिकांकडून ३१ मे पर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. ...

रेल्वेची २४,९०३ फेरीवाल्यांवर कारवाई; दीड कोटी वसूल - Marathi News | Railways takes action against 24,903 hawkers; Rs 1.5 crore recovered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेची २४,९०३ फेरीवाल्यांवर कारवाई; दीड कोटी वसूल

Mumbai News: पश्चिम रेल्वेने गेल्या दोन वर्षांत २४ हजार ९०३ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ कोटी ४७ लाख ७९ हजार २४० रुपये दंड वसूल केला आहे.  रेल्वे परिसरात किंवा डब्यांमध्ये फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना अनेक त्रासांना सामोरे जावे लाग ...

विक्रोळी पोलिस दाम्पत्य मारहाण प्रकरणात फेरतपास करण्याचे आदेश - Marathi News | Vikhroli police orders reinvestigation into couple assault case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळी पोलिस दाम्पत्य मारहाण प्रकरणात फेरतपास करण्याचे आदेश

Mumbai Crime News: विक्रोळी पोलिस दाम्पत्य मारहाण प्रकरणात पोलिसांनी तपासापेक्षा महिनाभरातच आरोपपत्र दाखल करण्याची घाई करत हात वर केले. याला तक्रारदारांनी न्यायालयात विरोध केला. त्यानंतर विक्रोळी न्यायालयाने याप्रकरणी फेरतपासाचे आदेश दिले. ...

मोठी बातमी: राज्यात म्हाडा १९ हजार ४९७ घरे बांधणार; १६ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी  - Marathi News | MHADA to build 19 thousand 497 houses in the state Budget of Rs 16000 crore approved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: राज्यात म्हाडा १९ हजार ४९७ घरे बांधणार; १६ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी 

मुंबई मंडळाअंतर्गत ५१९९ घरे बांधली जाणार आहेत. ...

सिद्धिविनायक-स्वामींचा ऋणानुबंध तुम्हाला माहितीय का? २१ वर्षांनी चमत्कार झाला, शब्द खरा ठरला - Marathi News | chaitra angarki vinayaka chaturthi april 2025 do you know timeless divine bond of shri siddhivinayak mandir mumbai and shri swami samarth a miracle happened after 21 years the word come true | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सिद्धिविनायक-स्वामींचा ऋणानुबंध तुम्हाला माहितीय का? २१ वर्षांनी चमत्कार झाला, शब्द खरा ठरला

Chaitra Angarki Vinayaka Chaturthi April 2025 Shree Swami Samarth Siddhivinayak Katha: अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आणि मुंबईतील श्री सिद्धिविनायक यांच्या दैवी ऋणानुबंधाबाबत एक दिव्य कथा सांगितली जाते. एका भक्ताने देवासाठी मागणे मागितले आणि स् ...

हात जोडतो, वाद काढू नका... म्हणण्याची वेळ का येते? - Marathi News | Why does it take time to say, "Don't argue..."? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हात जोडतो, वाद काढू नका... म्हणण्याची वेळ का येते?

Maharashtra: ही भावना एकट्या चंद्रकांत पाटील यांची नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनात हीच भावना आहे. भाजपचे ज्येष्ठ मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांना जर या गोष्टी लक्षात येत असतील आणि ते या टोकाला जाऊन त्या भावना बोलून दाख ...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याच्या ४० हजार पेट्या मुंबईला रवाना, दर किती.. जाणून घ्या - Marathi News | 40000 boxes of mangoes left for Mumbai on the occasion of Gudi Padwa | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याच्या ४० हजार पेट्या मुंबईला रवाना, दर किती.. जाणून घ्या

येत्या काही दिवसांत बाजारात मुबलक आंबा येणार ...