राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
TOP APMC in Maharashtra राज्यात एकूण ३०५ कृषि उत्पन्न बाजार समित्या असून सदर बाजार समित्यांचे ६२५ उपबाजार आवार कार्यरत आहेत. उत्पन्नानुसार बाजार समित्यांचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. ...
मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच घनकचऱ्यावर शुल्क लावलं जाणार आहे. हे कशासाठी होतंय, कोणासाठी होतंय, याला कारणीभूत कोण? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. ...
Mumbai Health News: मुंबईमध्ये क्षयरोगाच्या ८० टक्के रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे मात्र, मुंबईतील २०२३ मधील ५०,२०६ या रुग्णसंख्येत वाढ होऊन २०२४ मध्ये ती ५३,६३८ इतकी क्षयरोग रुग्ण संख्या वाढल्याचे स ...
Mumbai सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने दंडाच्या रकमेत घसघशीत वाढ केली आहे. कचरा जाळणे, डेब्रिज वाट्टेल तेथे टाकणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, घरगल्ल्या स्वच्छ न ठेवणे, उघड्यावर अंघोळ करणे, अशा विविध प्रकार ...
Mumbai News: बांगलादेशातील बेरोजगारी, उपासमारीला कंटाळून भारतात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत बांगलादेशी नागरिकांवर कारवाई वाढलेली आहे. ...
Uttan-Virar Bridge: दक्षिण मुंबईला थेट पालघरला जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या ८७ हजार ४२७ कोटी रुपये खर्चाला नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...