मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रोज शेकडो विमानांचे उड्डाण होते मात्र विमानाच्या खालीच असणाऱ्या चार ते पाच मजली झोपड्या कधीही मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकतात. ...
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मागील वर्षी २० मे रोजी दुबईच्या विमानाला फ्लेमिंगोना धडकून झालेल्या अपघाताच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. दुबईहून मुंबईत येणाऱ्या एमिरेट्स कंपनीच्या विमानाला घाटकोपर येथे रात्री ८ ...
Mumbai News: लहान बालकांपासून शाळेत व कॉलेजमध्ये जाणाऱ्या मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांनाच मोबाइल आणि त्यातील विश्वाची भुरळ पडलेली आहे. मुलांना मोबाइलपासून दूर करण्याचा प्रयत्न बऱ्याचदा त्यांच्या जीवावरही बेतू शकतो. ...
Bandra Mall Fire: वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलला लागलेल्या आगीचा अहवाल महापालिकेच्या दक्षता विभागाने आयुक्तांना सादर केला आहे. आग कोणत्या कारणामुळे लागली, याचा कोणताही निष्कर्ष अहवालात नसला तरी तेथे उपस्थित सुरक्षा रक्षक कर्मचारी व व्यवस्थापकांनी अग्निश ...