मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ११ फेब्रुवारीला पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईच्या विकासासाठी १०० दिवसांचा प्राधान्यक्रम आराखडा तयार करून काम सुरू केले आहे. ...
Indian killed in Iran US War: २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ला केला आणि मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडाला. आतापर्यंत युद्धात हजारो लोक मरण पावले आहेत. या युद्धात मुंबईतील एका तरुणाचाही मृत्यू झाला. ...
अनधिकृत फेरीवाल्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. ...
Mumbai Heatwave Weather Alert: पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाल्याने महामुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ...
पाण्यामध्ये तळाला जाऊन बसणारे आणि तरंगणारे प्लास्टिक या परिसंस्थेमधील वनस्पतींसाठी त्रासदायक तर ठरतेच, परंतु प्राणीसृष्टीच्याही विनाशाचे कारण ठरत आहे. ...