मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
खंडणीसाठी बिल्डरला धमकावत जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या गोळीबारात एक महिला व पुरुष जखमी झाले होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...
पत्नी सतत व्हॉट्सअॅपवर चॅटींग करत असल्याच्या रागातून पतीने तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अंधेरीत गुरुवारी (11 एप्रिल) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. ...
आपल्या देशात स्वदेशी तंत्रज्ञानाने विमान निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांनी अमेरिकेकडे आपल्या विमानासाठी परवाना मागण्याचा निर्णय घेतला आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ उल्हासनगरच्या गोलमैदान येथे पवारांची सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी यांनी या सभेचं आयोजन केलं होतं. ...