मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पावसाळ्याला अवघा महिना उरला असताना मान्सूनपूर्व कामांना आता सुरुवात झाली आहे. त्यात महापालिका कर्मचारी-अधिकारीही निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फटका धोकादायक इमारतींबाबतच्या कामांनाही बसला आहे ...
मूळ परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यायला मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजच्या प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे तब्ब्ल ३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. ...
फेसबुक, व्हॉट्सअॅप , स्नॅपचॅट व्हिडीओ कॉलिंगच्या जमान्यात आपली मुले जेव्हा आपल्याला पत्र लिहितात तेव्हा तो कुठल्याही पालकांसाठी सुखद धक्काच असेल. असाच सुखद धक्का. धारावी, सायन परिसरात राहणाऱ्या डी.एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बसला. ...
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांचा जोश पाहायला मिळाला. आपलं अमूल्य मत दिल्यानंतरचे फोटो फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर टाकण्यात तरुणाई आघाडीवर होती. ...