मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्यभरामध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये पाण्याची भीषण पाणीटंचाई सुरू आहे. कित्येक खेड्यापाड्यांतील विहिरी आटून जात असल्याने उन्हातून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ...
कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला स्थगिती मिळाल्यामुळे पालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत लोकांमध्ये असलेली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाने सुरू केला आहे. ...