मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अथर्व स्कूल ऑफ फाइन आर्ट या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाचे औचित्य साधून नुकतेच दोन दिवसीय ‘अथर्वोत्सव-२०१९’ ही कार्यशाळा माटुंगा येथील म्हैसूर असोसिएशन येथे आयोजित करण्यात आली होती ...
राज्यभरामध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये पाण्याची भीषण पाणीटंचाई सुरू आहे. कित्येक खेड्यापाड्यांतील विहिरी आटून जात असल्याने उन्हातून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ...