मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या (प्रभादेवी) जिन्यावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ निष्पाप जीवांचे बळी गेले. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसून सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. ...
मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) त्यांच्या वरिष्ठ संघासह अन्य संघांच्या प्रशिक्षकांसाठी अर्ज मागितले आहेत. प्रतिष्ठित रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रशिक्षकाला १२ लाख रुपये बोनस रक्कम देण्याच्या तरतुदीचा त्यात समावेश आहे. ...
घाटकोपर-वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मेट्रो वन कंपनीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अतिरिक्त निधी किंवा कोणतीही हमी देण्यास नकार दिला आहे. ...
पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईतच होणार असून, नागपुरात पूर्वीप्रमाणे हिवाळी अधिवेशन होणार आहे. राज्यपाल कार्यालयाने त्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. पावसाळी अधिवेशन नागपुरात घेऊन नवीन पायंडा पाडणाऱ्या भाजप सरकारला पावसाने झोडपून काढले. पावसामुळे अधिवे ...
समर्थनगर-जेव्हीएलआर-सीप्झ-कांजूरमार्ग ही मेट्रो-६ मार्गिका मुंबईकरांना भविष्यात वरदान ठरणार आहे. ही मार्गिका प्रस्तावित असलेली चार मेट्रो स्थानके आणि दोन रेल्वे स्थानकांना जोडणार असल्याने प्रवाशांना जलद गतीने आणि सहजतेने प्रवास करणे शक्य होणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारीतील सायन पुलाच्या दुरुस्तीचे काम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार होते. ...
पश्चिम रेल्वे मार्गावरील मरिन लाइन्स, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा रोड, माहिम, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, नालासोपारा, विरार या भागांत मागील वर्षी जास्त प्रमाणात पाणी साचण्याच्या घटना घडल्याने या वर्षी या ठिकाणी १५४ पंप मशीन बसविण्यात येणार आहेत. ...