मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
ठाण्यात ३१ मे व १,२ जून रोजी पुस्तक आदान-प्रदान महोत्सव संपन्न होणार आहे. यावेळी श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व वा अ रेगे साहित्य पुरस्कार प्रदान होणार आहे. ...
महिलांनी सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. मुंबईच्या कॅप्टन आरोही पंडितने इतिहास रचला आहे. आरोहीने लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्याने अटलांटिक महासागर पार केला आहे. ...
कामगार कोणत्याही क्षणी परत सरकार विरुद्ध एल्गार करतील आणि त्याची पूर्ण जबाबदरी सरकारची राहील, असे आवाहन कृती संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ...
पर्यावरणाच्या रक्षणात व मत्स्यबीज निर्मितीत तिवरांच्या झाडांचे खूप महत्व आहे.ओरिसात काही वर्षांपूर्वी मोठे वादळ आले तेंव्हा येथील तिवरांच्या झाडांनी ढाल म्हणून ओरिसाचे रक्षण केल्याने मोठी हानी झाली नव्हती. ...
बहुजन महापार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तसलीमुन्नीसा खान आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी घेतल्याची तक्रार तुळींज पोलिसांत दाखल झाली आहे. ...