मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
शिवछत्रपती पुरस्कार अंतिम निवड समितीमध्ये पद्मश्री पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनचे सदस्य व पॅराआॅलिम्पिक असोसिएशनचे सदस्य यांचा समावेश होता. ...
मुंबई, ठाणे, नवीमुंबई याठिकाणी सुरू असलेली विकास कामे याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम हा पक्ष्यांच्या राहणीमानावर दिसून येतो. शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्याने पक्षी कमी प्रमाणात शहरी भागात येतात. ...
जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटर रुग्णालयात डोळ्यांवरील शस्त्रक्रियेत दाखविलेल्या निष्काळजीमुळे महापालिका रुग्णालयातील कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पांतर्गत गिरगावसह काळबादेवी येथील तब्बल ५३० कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर भाड्याच्या जागेत अथवा प्राधिकरणाने दिलेल्या जागेत झाले असून, आता सर्वांत जुनी चाळ म्हणून ओळख असलेल्या क्रांतीनगरमधील ए, बी आणि सी ...