मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आपल्या आयुष्यातील प्रत्येक वेदनेत प्रत्येक संवेदनेत साथ देणारी स्त्री ही फक्त भावनिकच नव्हे तर सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने उभी आहे. ...
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) च्या स्थापनेला १० मार्च रोजी ५० वर्षे पूर्ण झाली़ त्यानिमित्ताने दिल्लीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्ताने सीआयएसएफच्या पश्चिम विभागाचे महानिरीक्षक संजय खंदारे यांच ...
आंतरराष्ट्रीय शहरांशी तुलना होत असलेली मुंबई, केंद्रीय स्वच्छता सर्वेक्षणात मात्र ४९व्या क्रमांकावर घसरली आहे. इंदौर, नवी मुंबईसारखे तुलनेने छोटे शहरही या स्पर्धेत अव्वल ठरले. ...