मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मान्सूनचे विलंबाने झालेले आगमन, त्यानंतरही पावसाने घेतलेली ओढ आणि दिवसेंदिवस खालावत जाणारी पाण्याची पातळी या घटकांमुळे मुंबईकरांच्या पाण्याचे टेन्शन वाढले आहे. ...
गझरबंध उदंचन केंद्र गुरुवारपासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले असून, त्यामुळे आता वांद्रे (पश्चिम), सांताक्रूझ, खार या परिसरात पाणी तुंबणार नाही. ...
कुर्ला स्थानकावर अस्वच्छ पद्धतीने लिंबू सरबत बनविणाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर, रेल्वे प्रशासनाने तातडीने लिंबू सरबत व इतर सरबते बंद केली. ...
बरोबर वर्षापूर्वी म्हणजे २८ जून २०१८ रोजी घाटकोपर पश्चिममधील जीवदया लेनमध्ये भरवस्तीत एक चार्टर विमान कोसळले. त्या विमानाच्या वैमानिकांनी मृत्यू समोर दिसत असताना प्रसंगावधान राखून आपल्या प्राणांचे बलिदान देऊन हजारोंचे प्राण वाचवले. ...