मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
धोकादायक पुलाच्या यादीत असलेल्या लोअर परळ स्थानकावरील डिलाइल रोड पुलाचे पाडकाम अजून सुरू आहे. लोअर परळ पुलाच्या पूर्वेकडील भाग पाडण्यात आला असून पश्चिमेकडील भाग पाडण्यात येत आहे. त्यानंतर येथे पुलाची उभारणी केली जाईल. यासाठी आणखी १० महिन्यांचा कालावध ...
मालाड पूर्वेकडील वनविभागाच्या हद्दीमध्ये वड, पिंपळ, पेरू, फणस, आंबा, काजू, इलायती चिंच आणि आवळा इत्यादी फळझाडे आणि फुलझाडांची लावगड करण्यात आली आहे. ...