मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
येणाऱ्या काळात ज्ञान हेच भारतीय अर्थव्यवस्थेचा चालक ठरणार आहे. आपली सशक्त अर्थव्यवस्था आपल्या नागरिकांच्या राहणीमानाची परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. ...
मुंबई ते सिंगापूर जाणारे सिंगापूर एअरलाइन्स कंपनीच्या विमानात कोणीतरी बॉम्ब ठेवला असल्याची माहिती दिली. यानंतर विमानातील प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण पसरलं. ...
म्हाडाच्या लॉटरीत दोन घरे लागलेल्या विनोद शिर्के यांनी यातील ५.८ कोटींचे घर वास्तुदोषाचे कारण पुढे करीत म्हाडाला परत केले आहे. शिर्के यांना म्हाडाच्या लॉटरीमध्ये वरळी येथे एकाच इमारतीमध्ये दोन घरे लागली होती. ...
खासगी शिकवणीवरून घरी परतताना आयआयटीच्या विद्यार्थिनीचा भरधाव दुचाकीच्या धडकेत अपघात झाला. रक्ताच्या थारोळ्यातील तरुणीकडे घटनास्थळावरील वाहतूक पोलिसाने दुर्लक्ष केले. ...
मधुमेहाच्या रुग्णांसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मुंबई येथील संशोधकांकडून गोड बातमी आहे. त्यांनी मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी पॉलिमरपासून एक जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित केले आहे जे शरीरात प्रत्यारोपित केले जाऊ शकते. ...