मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई विमानतळावरून दरवर्षी ४ कोटी ८० लाख प्रवासी प्रवास करतात त्यांच्यापर्यंत ही संस्कृती पोचवण्याचा प्रयत्न या कार्निव्हलच्या माध्यमातून केला जात आहे. ...
स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतर आरेच्या नवसाच्या पाड्यातील 80 घरात आज अखेर वीज आली आहे. विजेचा प्रकाश पडल्यावर येथील आदिवासी बांधवांनी एकच जल्लोष केला. ...
स्वत:चे घर घेणे परवडत नाही, अशा अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी या योजनेंतर्गत अशा अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना कमी दरामध्ये परवडणारी घरे बांधून देण्यात येतात. ...