मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई उत्तर मतदार संघात २८ टक्के मराठी मतदार आहेत. यातील बहुतांशी मते ही शिवसेनेला मिळतात. आता हा मतदार संघ भाजपला मिळाला असून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी निवडणूक लढवत आहे. या मतदार संघात मराठीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. ...
अब्दुल्ला खान असं या 21 वर्षीय तरुणाचं नाव असून गुगलने त्याला मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर दिली आहे. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या अब्दुल्ला याला गुगलने 1 कोटी 20 लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी दिली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्या नावांसह त्यांच्या कार्यालयाच्या पत्त्यावर दुकाने आणि आस्थापना प्रमाणपत्र नोंदणी झाल्याचे पडसाद गुरुवारी महापालिका सभागृहात उमटले. ...
भारतातील आणि पर्यायाने जगातील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन, तेथील पाण्याची गरज कशी आणि किती आहे यावर संशोधन करून त्याचा अभ्यास करणे आणि त्यासाठी पाणी शुद्धीकरणाचे पर्याय सुचविण्यासाठी आयआयटी बॉम्बेने वॉटर इनोव्हेशन सेंटरचे पाऊल उचलले आहे. ...
विविध आॅनलाइन कंपन्यांकडून खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉइजना अन्नपदार्थ हाताळणे आणि अन्नसुरक्षेबाबत प्रशिक्षण दिले जात नसल्याचे समोर आले आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वी एक आठवडाआधी राज्यातील बंद पडलेल्या उद्योगांची जमीन सामान्य नागरिकांना परवडणारी घरे बांधण्यासाठी, कॉर्पोरेट बिल्डरांना रेडीरेकनरच्या दरापेक्षा प्रचंड कमी किमतीत विकण्याचे जाहीर केले होते. ...
मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील स्थानकांवर सरबते विकण्यावर घातलेल्या बंदीपाठोपाठ आता वडा, समोस्यावरही बंदी घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे पदार्थ बनवताना स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात नाही. ...