मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील या उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम २० एप्रिलपासून सुरू करण्यात येईल. ...
प्रस्तावित कोस्टल रोडमुळे प्रकल्पबाधित कोळीबांधव त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनापासून वंचित राहू नयेत, यासाठी काय पावले उचललीत, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत माहिती देण्याचे निर्देश शुक्रवारी दिले. ...
पवईच्या उच्चभ्रू वस्तीसह चांदिवलीमधील चाळीतील नागरिकांच्या वस्तीचा समावेश असलेल्या या विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण १ लाख ७२ हजार ८७५ जणांनी मतदान केले होते. ...
रंगशारदाचे प्रसाद मुंढे आणि स्वास्थ्यरंगचे डॉ. तेजस लोखंडे यांच्या सहकार्याने ‘ज्योतीने तेजाची आरती’ या यात्रेच्या संकल्पनेवर आधारित ७००० चौरस फूटाची महारांगोळी गिरगावात साकारण्यात आली आहे. ...