मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आमदार आदित्य ठाकरे यांनी नववर्षाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. निर्णय घेतल्यास आमचा पूर्ण पाठिंबा असेन, असेही ठाकरेंनी म्हटले आहे. ...
Mumbai News: भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून व प्रमुख मार्गदर्शनाखाली दि, २५ डिसेंबर ते दि,२९ डिसेंबर या कालावधीत कांदिवली पश्चिम चिकू वाडी येथे खेळ महोत्सव आय ...
Mumbai News: पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, तर पार्ले ही उपराजधानी आहे. पार्ल्यातील संस्कृती सुंदर असून पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री काढले. ...
हिमाचल प्रदेशमधील बर्फवृष्टी आणि उत्तर भारतात काही ठिकाणी पडत असलेल्या पावसामुळे हवामानात बदल होत आहेत. या बदलामुळे अरबी समुद्रावरील आर्द्रता उत्तरेकडे खेचली जात आहे. ...