मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आपण निसर्गाच्या पेक्षा मोठे आहोत अशी धारणा शासन - प्रशासनाने केलेली आहे. त्यातूनच कायदे - नियम, न्यायालयाचे आदेश आदी धाब्यावर बसवून निसर्गाला वाट्टेल तसे ओरबाडून नष्ट केले जात आहे. ...