लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील धुळीच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली असून, त्याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच प्रदूषणामुळे शहरातील दृश्यमानताही घटली आहे. ...
स्वप्निल कुलकर्णी - मुंबई : साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदालन आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमध्ये २१, २२ ... ...