लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
संपूर्ण धारावीचा पुनर्विकास, सर्व बीडीडी व बीआयटी चाळींचा पुनर्विकास याची तयारी जोरात आहे. काही ठिकाणी झोपड्यांच्या जागी टॉवरमध्ये घरं दिली आहेत, काही ठिकाणी फसवणूक झाली आहे आणि काही प्रकल्प वर्षानुवर्षं रेंगाळत पडले आहेत. ...
...अखेर जागरूक पार्लेकरांनी लोकचळवळ उभारत दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये हा अनधिकृत कबूतरखाना बंद पाडला. त्यानंतर आजतागायत येथे कबूतरांचा प्रादुर्भाव जाणवलेला नाही, असे रहिवाशांनी सांगितले. ...
कबुतरे उडताना त्यांच्या पिसांमधून आणि वाळलेल्या विष्ठेमधून बाहेर पडलेले सूक्ष्म कण फुप्फुसात गेल्याने विविध प्रकारच्या श्वसनविकारांना सामोरे जावे लागत आहे. लंग्स फायब्रोसिस म्हणजे इडिओपेथिक. कारण माहीत नसणे, असा या शब्दाचा अर्थ होतो. ...