लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मंगळवारी मंत्रालयातील आपल्या सहाव्या मजल्यावरील दालनात सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. ...
नववर्षाच्या पूर्व संध्येला राज्य सरकारने सात आयएएस अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. यासंदर्भातील आदेश काढण्यात आले असून, दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ...
मुंबईच्या कॉर्पोरेट विश्वात चांगल्या हुद्द्यावर आणि एसीच्या थंडगार हवेत ऑफीसमध्ये बसून तब्बल १४ वर्ष नोकरी केलेला एक सुशिक्षीत मुंबईकर तरुण आता रिक्षाचालक बनला आहे. ...
Jawaharlal Nehru Port Authority JNPA देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून जेएनपीएची ख्याती आहे. ३५ वर्षे अत्याधुनिक बंदरात सध्या खासगी पाच बंदरे कार्यरत आहेत. ...
सिमेंट, स्टील या आणि अशा प्रमुख बांधकाम साहित्यांच्या किमतींमध्ये झालेली वाढ, भूखंडांच्या वाढलेल्या किमती, पुनर्विकासामुळे वाढलेले दर यामुळे प्रामुख्याने घरांच्या किमती वाढल्याचे विश्लेषण करण्यात आले आहे. कोरोना काळामध्ये मुंबईतच नव्हे, तर देशात अन्य ...