मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
CoronaVirus in Dharavi, Mumbai धारावीमध्ये एकूण १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये काही डॉक्टरांचाही समावेश आहे. यामुळे मुंबई महापालिकेसह राज्य सरकारचीही भंबेरी उडाली होती. ...
देशाचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर मुंबईमध्ये प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातच्या गांधीनगरला १ मे रोजीच हलविण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून याबाबतचे आरोप करण्यात येत होते. गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये हे केंद्र उभारण्यात येणार आ ...
काल राज्यात महाराष्ट्र दिन साजरा होत असतानाच केंद्र सरकारने महाराष्ट्राला धक्का देणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत नियोजित असलेले आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरातला हलवण्यात आले आहे. ...