लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ग्रीन व ऑरेंज झोनमधील वीज बिल भरणा केंद्र खुले - Marathi News | Electricity bill payment centers open in Green and Orange zones | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रीन व ऑरेंज झोनमधील वीज बिल भरणा केंद्र खुले

काही वीज बिल भरणा केंद्र ११ मे पासून ग्राहकांसाठी खुले करण्यात आले आहेत. ...

लॉकडाऊन : विद्यार्थ्याने घरच्या घरी बनविले स्पेस स्टेशन, मंगलयान आणि बरचं काही... - Marathi News | Lockdown: Student builds space station, Mangalyaan and many more at home ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन : विद्यार्थ्याने घरच्या घरी बनविले स्पेस स्टेशन, मंगलयान आणि बरचं काही...

विज्ञानाची आवड असणारे विद्यार्थी घरबसल्या विज्ञानशी निगडीत विविध गोष्टींच्या प्रतिकृती बनवित असून, त्यास सकारात्मक  प्रतिसाद मिळत आहे. ...

पत्रकार गोस्वामींची चौकशी करणारा पोलीस पॉझिटीव्ह, अर्णबला क्वारंटाईन करा - Marathi News | Quarantine arnab goswami, the police positive who is interrogating journalist Goswami MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकार गोस्वामींची चौकशी करणारा पोलीस पॉझिटीव्ह, अर्णबला क्वारंटाईन करा

पालघर हत्याकांडासंदर्भातील चर्चेच्या कार्यक्रमात गोस्वामी यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका केल्याची तक्रार काँग्रेसच्यावतीने देशभरात ठिकठिकाणी नोंदविण्यात आली ...

coronavirus: बांगलादेश, अमेरिकेत अडकलेले भारतीय अखेर मुंबईत दाखल   - Marathi News | coronavirus: Indians stranded in Bangladesh, USA finally admitted to Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: बांगलादेश, अमेरिकेत अडकलेले भारतीय अखेर मुंबईत दाखल  

याआधी रविवारी एका दिवसात ८१३ प्रवाशांचे आगमन झाले. आतापर्यंत आलेल्या प्रवाशांपैकी कोणीही कोरोनाग्रस्त आढळलेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून या प्रवाशांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात येत आहे. ...

coronavirus: मुंबईत कोरोनाचे आणखी २० बळी, धारावीत नव्याने आढळले ५७ रुग्ण   - Marathi News | coronavirus: Another 20 death of coronavirus in Mumbai, 57 new cases found in Dharavi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुंबईत कोरोनाचे आणखी २० बळी, धारावीत नव्याने आढळले ५७ रुग्ण  

१४ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील ११ रुग्ण पुरुष व ९ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी दोघांचे वय ४० वर्षांखाली होते. ...

coronavirus: महाराष्ट्रातील काही भागांत कोरोनाचा सामुदायिक संसर्ग, रोग सर्वेक्षण अधिकारी आवटे यांनी व्यक्त केली शक्यता   - Marathi News | coronavirus: Coronavirus contagious in some parts of Maharashtra, state disease survey officer Awate says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: महाराष्ट्रातील काही भागांत कोरोनाचा सामुदायिक संसर्ग, रोग सर्वेक्षण अधिकारी आवटे यांनी व्यक्त केली शक्यता  

कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेषत: मुंबईत तर अलीकडच्या दिवसांत रोज ७०० ते ८०० नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या सामुदायिक संसर्गाची (कम्युनिटी स्प्रेड) प्रक्रिया सुरू झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. ...

coronavirus: हॉटेलमालकांची मनमानी; पंचतारांकित हॉटेलमध्ये क्वारंटाइनसाठी एकरकमी शुल्क भरण्याची सक्ती - Marathi News | coronavirus: arbitrariness of hotel owners; Forced to pay a one-time fee for quarantine in a five-star hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: हॉटेलमालकांची मनमानी; पंचतारांकित हॉटेलमध्ये क्वारंटाइनसाठी एकरकमी शुल्क भरण्याची सक्ती

गैरसोय होत असल्याचा परदेशातून आलेल्या नागरिकांचा आरोप, जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईतही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेने खबरदारी घेतली आहे. त्यामुळे परदेशातून येणाºया भारतीय नागरिकांना १४ दिवस क्वारंटाइन होणे ...

coronavirus: राज्यात हेल्पलाइन क्रमांक केवळ नावालाच!   - Marathi News | coronavirus: Helpline number in the state is just a name! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: राज्यात हेल्पलाइन क्रमांक केवळ नावालाच!  

राज्यांतर्गत विविध भागांत अडकलेल्या लोकांना घरी जाता यावे यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली असली तरी त्यासाठी दिलेले हेल्पलाईन क्रमांक केवळ नावालाच आहेत की काय, अशी स्थिती आहे. ...