मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पालघर हत्याकांडासंदर्भातील चर्चेच्या कार्यक्रमात गोस्वामी यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका केल्याची तक्रार काँग्रेसच्यावतीने देशभरात ठिकठिकाणी नोंदविण्यात आली ...
याआधी रविवारी एका दिवसात ८१३ प्रवाशांचे आगमन झाले. आतापर्यंत आलेल्या प्रवाशांपैकी कोणीही कोरोनाग्रस्त आढळलेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून या प्रवाशांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात येत आहे. ...
कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेषत: मुंबईत तर अलीकडच्या दिवसांत रोज ७०० ते ८०० नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या सामुदायिक संसर्गाची (कम्युनिटी स्प्रेड) प्रक्रिया सुरू झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. ...
गैरसोय होत असल्याचा परदेशातून आलेल्या नागरिकांचा आरोप, जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईतही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेने खबरदारी घेतली आहे. त्यामुळे परदेशातून येणाºया भारतीय नागरिकांना १४ दिवस क्वारंटाइन होणे ...
राज्यांतर्गत विविध भागांत अडकलेल्या लोकांना घरी जाता यावे यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली असली तरी त्यासाठी दिलेले हेल्पलाईन क्रमांक केवळ नावालाच आहेत की काय, अशी स्थिती आहे. ...