मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
औरंगाबादजवळ रेल्वे दुर्घटनेत १६ स्थलांतरीत मजुरांचे झालेले मृत्यू हे वेदनादायी आहेत. अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लाखोंच्या संख्येने स्थलांतरीत मजूर विविध राज्यात अडकून पडले आहेत. ...
गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आत्मनिर्भर भारत होण्यासाठी स्वदेशीचा नारा दिला आहे. देशातील नागरिकांना स्वदेशी म्हणजे देशात बनणाऱ्या वस्तूंचाच सर्वाधिक वापर करावा ...
देशवासियांना मंगळवारी संदेश देतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही स्वावलंबी भारत बनवू शकतो. निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: आपल्या गावी जाण्यासाठी एका कुटुंबाने रिक्षाने आपला प्रवास सुरू केला. तब्बल तीन दिवस मुंबई ते युपी असं 1500 किमीचा प्रवास केला. मात्र घरापासून काही अंतरावर असतानाच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. ...
गेल्या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत मुंबई शहरांत ४६,६०७ भाडे करार (दररोज सरासरी ७७६) नोंदविले गेले होते. यंदा १२ मेपर्यंत ती संख्या जेमतेम २८पर्यंत पोहचल्याची माहिती हाती आली आहे. ...
यूपी पॉवर कॉपोर्रेशन लि. (यूपीपीसीएल) कंपनीचे जनरल प्रॉव्हिडंट फंड व सेंट्रल प्रॉव्हिडंट फंडामधील ४१२२ कोटी रुपये स्वत:च्या कंपनीत वळविल्याचा आरोप या दोघांवर आहे. ...
अशिक्षित असल्याने अनेक मजुरांना अर्ज भरताना अडचणी येत आहेत. अनेकांकडे स्मार्टफोन नसल्याने आॅनलाईन अर्ज भरता येत नाही. नोंदणीनंतर प्रतीक्षा करावी लागत असल्याने अनेक जण पायी जाणे पसंद करत आहे. ...
दिवसभरात राज्यात ५३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात २९ पुरुष आणि २४ महिलांचा समावेश आहे. या ५३ मृत्यूंपैकी तब्बल २१ जणांचे वय साठ वर्षांहून अधिक होते. ...