मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामात दर्जा राखला जात नाही, अल्पावधीतच या रस्त्यांना तडे जातात, अशा तक्रारी येऊ लागल्यामुळे रस्त्यांचा दर्जा राखण्यासाठी अखेर महापालिकेने आयआयटी, मुंबईसारख्या संस्थेची त्रयस्थ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. ...
Traffic In Mumbai News: मुंबईतील उपप्रादेशिक (आरटीओ) कार्यालयांनी गेल्या वर्षभरात तीन लाख २१ हजार ड्रायव्हिंग लायसन्स दिले आहेत. त्यापैकी सर्वाधिक लायसन्स मुंबई सेंट्रल आरटीओ कार्यालयाने वितरित केले आहेत. ...
Mumbai News: शहरात अडगळीत साचलेला कचरा, राडारोडा गोळा करण्यासाठी पालिकेने १५ जानेवारीपासून ‘कचरामुक्त तास’ मोहीम सुरू केली असून आठवडाभरात एकूण २९२.६ मेट्रिक टन कचरा गोळा केला आहे. ...
नाकाबंदीदरम्यान मालवणी पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस कॉन्स्टेबलवर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रकार मंगळवारी घडला. पंकज गुप्ता आणि दीपक राठोड, अशी हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. ...
Mumbai News: कुर्ला येथील शासकीय मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पातील अपात्र झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी देण्यात येऊ नये. कुर्ल्यातील नागरिकांचा श्वास कोंडला जाऊ नये या मागण्यांसाठी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी जोरदार ठिय्या आंदोलन क ...
Mumbai News: मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या दोन वर्षांच्या विविध पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंगळवारी मंत्रालयात आयोजित समारंभात करण्यात आले. ...
Mumbai News: सर्वसामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी ईडीने मुंबई आणि जयपूर या दोन शहरांत १३ ठिकाणी छापेमारी केली. यापैकी मुंबईत १०, तर जयपूरमध्ये तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. ...