मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
उत्तर भारतातील राजस्थान आणि काश्मिर परिसरात निर्माण होणाऱ्या पश्चिमी प्रकोपचा (वेस्टर्न डिस्टबर्न्स) विपरित परिणाम म्हणून आता राज्यासह मुंबईच्या हवामानात बदल होणार आहेत. ...
मुंबई महानगरपालिकेच्या मुदतठेवी २०२२ मधील ९१ हजार कोटी रुपयांवरून घटून ८१ हजार कोटी रुपयांपर्यंत आल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. ...
इराण आणि इस्त्राईल-अमेरिका युद्धाच्या तणावातून निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे मुंबई विद्यापीठाच्या हॉस्टेलमधील खानावळीत चुलीवर जेवण बनविण्याची वेळ आली आहे. ...
Rain Alert in Maharashtra: गेल्या काही दिवसांतच राज्यातील हवामान प्रचंड बदल झाले असून, तापमान वाढल्यामुळे उकाडा वाढला आहे. मात्र पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी परिस्थिती असणार आहे. ...
मुंबईतील वर्सोवा परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी मिळाली. त्याच्या गाडीच्या नंबर प्लेटजवळ एक जिवंत काडतूस आणि छोटा शकीलच्या नावाने लिहिलेले धमकीचे पत्र सापडले. पोलिस आणि गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. ...