मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पश्चिम आशियाई देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत आहे. या कारणास्तव घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या वापरावर आणि त्याच्या पुरवठ्यावर काही निर्बंध आले आहेत. ...
अनेक हॉटेल्समध्ये व्यावसायिक सिलिंडरचा वापर केला जातो. मात्र, केंद्र सरकारने त्याच्या वितरणावर निर्बंध आणले आहेत. परिणामी हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. बहुतांश हॉटेलमधील सिलिंडर संपले आहेत. मात्र, हॉटेल बंद करणे शक्य नसल्याने या व्यावसाय ...
या सेवांचे भाडे जास्त असण्याची काही वस्तुनिष्ठ कारणे आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे यॉटसह जहाजांची किंमत अत्यंत जास्त असते. रो-रो फेरी किंवा क्रूझ जहाज खरेदी करणे, त्यांची देखभाल करून सुरक्षेसाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. ...
मुंबईसारख्या वेगाने बदलणाऱ्या शहरात कुटुंब व्यवस्थेतही मोठे बदल होत आहेत. मुलांचे परदेशात स्थायिक होणे, नोकरी-व्यवसायानिमित्ताने वेगळे राहणे किंवा कुटुंबातील मतभेद यामुळे अनेक वयोवृद्धांना एकाकी आयुष्य जगावे लागते. अशा परिस्थितीत वृद्धाश्रम त्यांचा ‘ ...
मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी गेल्या २२२ वर्षांपासून प्रज्ञावंतांचे हक्काचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या मुंबईतील ‘द एशियाटिक सोसायटी’ला राजकारणाचे ग्रहण लागले आहे. ... ...