ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Churchgate Station Fire: पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर भीषण आग लागली आहे. रेल्वे स्थानकाची तिकीट व्यवस्था ज्या भागात आहे तिथून पुढच्या भागात ज्याठिकाणी खाद्यपदार्थांची दुकानं आहेत त्याभागात ही आग लागली आहे. ...
Andhericha Raja, Ganeshotsav 2025: मुंबईकरांच्या मनामनांत श्रद्धेचे स्थान मिळवलेल्या व नवसाला पावणाऱ्या अंधेरीच्या राजाचा सार्वजनिक गणेशोत्सव हिरक महोत्सव यंदा मोठ्या जल्लोषात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. ...
Mumbai News: जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने व पंतप्रधान मोदींच्या यशस्वी कार्यकाळाला ११ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने बोरीवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय व मुंबई महानगरपालिका आर मध्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी बोरीवलीत जनजागृ ...