ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Maharashtra Monsoon Update निम्मा महाराष्ट्राच मान्सूनने व्यापला असून, शेतकरी पेरणीसाठी सक्रिय मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या मान्सून खान्देशसह विदर्भाच्या अलीकडेच थबकला आहे. ...
Mumbai News: वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मुंबई मेट्रो १ मार्गिकेला ११ वर्षे पूर्ण होत असून, या कालावधीत या मेट्रो मार्गिकेवरून १११ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मेट्रोच्या १६ गाड्यांच्या माध्यमातून १२ लाख ६६ हजार फेऱ्यांमधून प्रवाशांनी हा प्रवास केला आ ...
Mumbai News: घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारणीस मुंबई पालिकेने स्थगिती दिली आहे. मात्र शुल्क आकारणीबाबत नागरिकांच्या सूचना, हरकतींचे प्रमाण पाहता या शुल्काबाबत मुंबईकरांत कमालीची उदासीनता असल्याचे दिसून आले आहे. ...
Dino Morea: मिठी नदीच्या सफाई कामामध्ये झालेल्या ६५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने शनिवारी अभिनेता डिनो मोरया याला चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. पुढील आठवड्यात त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ...
Mumbai Crime News: गृहप्रकल्पाच्या प्रमोशनसाठी परवानगी न घेता ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्याचा प्रकार अंधेरी पूर्व भागात घडला. याप्रकरणी मोहम्मद हर्षद अन्सारी, स्वप्निल देसाई आणि सोनू कुमार रॉय या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. ...
वाढते औद्योगिकीकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भात शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न अशा अनेक कारणांमुळे रायगड जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. ...