मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
यंदा ६ सप्टेंबरला सकाळी १० वाजता लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर येण्यासाठी २२ तास लागले. त्यानंतर दीड-दोन तासांत विसर्जन होणे अपेक्षित होते. ...
Lalbaugcha Raja Visarjan: ओहोटीच्या वेळी लालबागचा राजा तराफ्यावर घेतला जातो. त्यानंतर भरतीच्या वेळी तराफ्यावरुन विसर्जन केले जाते. परंतू, लालबागच्या राजाची मिरवणूक भरती सुरु झाल्यानंतर आली होती. पोहोचण्यासाठी १० ते १५ मिनिटांचा विलंब झाला आणि सर्व गण ...
Lalbaugcha Raja : २२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा आज सकाळी विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. पण अजूनही लालबागच्या राजाची मूर्तीचे विसर्जन झालेले नाही. ...
Lalbaugcha Raja Visarjan: गेले ११ दिवस उत्साहाने गणरायाची आराधना केल्यानंतर शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी मुंबई आणि महाराष्ट्रातील गणेशभक्तांनी लाडक्या गणरायाला जड अंत:करणाने निरोप दिला. दरम्यान, मुंबईतही हजारो घरगुती गणपतींसह अनेक सार्वजनिक गणपतींचे भ ...