मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Municipal Corporation: मुंबईकरांना आता पालिकेकडून उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याचे पैसे मोजावे लागणार असून या संदर्भातील मसुदा तयार झाला आहे. या मसुद्यावर नागरिकांकडून ३१ मे पर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. ...
Mumbai News: पश्चिम रेल्वेने गेल्या दोन वर्षांत २४ हजार ९०३ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ कोटी ४७ लाख ७९ हजार २४० रुपये दंड वसूल केला आहे. रेल्वे परिसरात किंवा डब्यांमध्ये फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना अनेक त्रासांना सामोरे जावे लाग ...
Mumbai Crime News: विक्रोळी पोलिस दाम्पत्य मारहाण प्रकरणात पोलिसांनी तपासापेक्षा महिनाभरातच आरोपपत्र दाखल करण्याची घाई करत हात वर केले. याला तक्रारदारांनी न्यायालयात विरोध केला. त्यानंतर विक्रोळी न्यायालयाने याप्रकरणी फेरतपासाचे आदेश दिले. ...
Chaitra Angarki Vinayaka Chaturthi April 2025 Shree Swami Samarth Siddhivinayak Katha: अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आणि मुंबईतील श्री सिद्धिविनायक यांच्या दैवी ऋणानुबंधाबाबत एक दिव्य कथा सांगितली जाते. एका भक्ताने देवासाठी मागणे मागितले आणि स् ...
Maharashtra: ही भावना एकट्या चंद्रकांत पाटील यांची नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनात हीच भावना आहे. भाजपचे ज्येष्ठ मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांना जर या गोष्टी लक्षात येत असतील आणि ते या टोकाला जाऊन त्या भावना बोलून दाख ...
Mumbai News: एलएलबी ३ वर्ष आणि ५ वर्ष अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या परीक्षेचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना त्यातील चुका दुरुस्तीसाठी आज, १ ते ३ एप्रिलदरम्यान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त् ...