मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Redevelopment: पुनर्विकासानंतर निर्माण होणाऱ्या अतिरिक्त सदनिकांमध्ये मागासवर्गीयांसाठी २० टक्केच सदनिका मागासवर्गीयांसाठी राखीव राहणार असल्याने त्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
Naseem Khan : नसीम खान म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण विश्वाला सत्य, अहिंसा, शांतीच्या मार्ग दाखवला. त्यांनी दाखवलेल्या या मार्गावर चालूनच भारताने प्रगती केली आहे. ...
Mumbai: सुमारे दोन कोटी लोकांना नागरी सेवासुविधा पुरवण्याचे काम करणारी महापालिका स्वच्छतेची काळजी घेत असून, अनेक वस्त्यांमध्ये आणि उत्तुंग आधुनिक सोसायट्यांमध्ये ‘शून्य कचरा मोहीम’ यशस्वी होत आहे. ...