मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा दरम्यानच्या सी-२ पॅकेजसाठी एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेड यांच्याकडून दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत, असे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्र ...
नंदा दास आणि सुखदा दास या दाम्पत्याने त्यांच्या मॅक्सिमम मुंबई या इन्स्टॉलेशन मध्ये पुन्हा एकदा मुंबईच्या हरवत चाललेल्या आकाशाबद्दलचे विचार कालाकृतीद्वारे साकार केले आहेत. ...
राज्यात सध्या ५७५६ प्रकल्प बंद आहेत. यापैकी १८८२ प्रकल्पांचे काम ७० टक्के होऊनही ते पूर्ण होऊ शकलेले नाहीत. हे प्रकल्प स्वयं विनियामक संस्थांकडे नोंदणीकृत नाहीत. ...