मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव, दादर येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे हाती घेण्यात आलेले काम जोरात सुरू असल्याचा दावा म्हाडाकडून केला जात असतानाच येथील रहिवाशांकडून उत्तम सहकार्य मिळत आहे. ...
पु.ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी सांगितले की, मागील बऱ्याच दिवसांपासून यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. या निर्णयामुळे रवींद्र नाट्यमंदिरात भरपूर मराठी नाटके होतील. ...