ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: लहान बालकांपासून शाळेत व कॉलेजमध्ये जाणाऱ्या मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांनाच मोबाइल आणि त्यातील विश्वाची भुरळ पडलेली आहे. मुलांना मोबाइलपासून दूर करण्याचा प्रयत्न बऱ्याचदा त्यांच्या जीवावरही बेतू शकतो. ...
Bandra Mall Fire: वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलला लागलेल्या आगीचा अहवाल महापालिकेच्या दक्षता विभागाने आयुक्तांना सादर केला आहे. आग कोणत्या कारणामुळे लागली, याचा कोणताही निष्कर्ष अहवालात नसला तरी तेथे उपस्थित सुरक्षा रक्षक कर्मचारी व व्यवस्थापकांनी अग्निश ...
Crime News: सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये फ्लॅट क्रमांक ९०१ मध्ये राहणाऱ्या कासम सय्यद याने त्याच्या घराबाहेरील शू रॅकवर उभ्या असलेल्या कालूला उचलून खिडकीतून खाली फेकल्याचे समोर आले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज मोबाइलमध्ये घेऊन समशी यांनी पोलिस ठाणे ...