ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: गेल्या कित्येक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. येथे कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीची म्हणजे खासगी विकासक नेमण्यासाठी म्हाडाकडून निविदा काढण्यात आली आहेत. ...
Raj Thackeray Politics: एका ठाकरेंचा पत्ता कापायला भाजपला दुसरे ठाकरे हवे असतील. राज यांच्या इलेक्टिव्ह मेरिटपेक्षा त्यांच्या न्यूसन्स व्हॅल्यूबाबत भाजप अलर्ट दिसत आहे. ...
Maharashtra Rain Update विदर्भासह कोकण व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून, हवामानातील बदलामुळे विजांच्या कडकडाटासह वादळ, वादळी वारे ताशी ६० किमी वेगाने वाहतील. ...
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबादमधील दुर्घटनाग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सभरवाल हे मुंबईच्या पवई परिसरातील हिरानंदानी संकुलात वास्तव्यास होते. हिरानंदानी समूहात जलवायू विहार नावाचा एक सेक्टर आहे. यामध्ये प्रामुख्याने लष्कराचे ...
Plane Crash: २०१८ मध्ये घाटकोपर येथे चाचणी उड्डाणादरम्यान विमान कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. पृथ्वी लाइफ स्पेक्सच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना २८ जून २०१८ रोजी ही दुर्घटना घडली होती. त्या दुर्घटनास्थळी आता १२ मजली निवासी इमारत उभी राहिली आह ...
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रोज शेकडो विमानांचे उड्डाण होते मात्र विमानाच्या खालीच असणाऱ्या चार ते पाच मजली झोपड्या कधीही मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकतात. ...
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मागील वर्षी २० मे रोजी दुबईच्या विमानाला फ्लेमिंगोना धडकून झालेल्या अपघाताच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. दुबईहून मुंबईत येणाऱ्या एमिरेट्स कंपनीच्या विमानाला घाटकोपर येथे रात्री ८ ...