मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
दरम्यान, रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रविवार ठाणे ते कल्याण दरम्यान ५-६वा रेल्वे मार्ग आणि हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्ती करण्यात आली. ...
मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या तीन हजारांपेक्षा अधिक लोकल आहेत, तर मेल, एक्स्प्रेस, मालगाड्या यांचा समावेश केला, तर हा आकडा चार हजारांपर्यंत जातो. रेल्वे रूळ दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामे करण्यासाठी दररोज रात्री आणि रविवारी विशेष ब्लॉकही घेतले जा ...
Russi Cooper - पेंटॅग्युलर आणि रणजी ट्रॉफी खेळणारे भारताचे एकमेव क्रिकेटपटू रुस्तम कुमर ( Russi Cooper) यांचे आज सकाळी कुलाबा येथील राहत्या घरी निधन झाले. ...
डिसेंबर २०२० ते २८ जुलैदरम्यान ही फसवणूक करण्यात आली आहे. त्यानुसार, पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. ...