मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Crime News : मुंबई पोलिसात कार्यरत आरोपी अभिजीत परब नो पॉलिटिकल ग्रुप नावाच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जुळलेला होता. ज्यात अलिकडे अनेक अश्लील व्हिडीओ येत होते. ...
ज्या 'वृंदावन' नाटकाला आक्षेप घेण्यात आला होता, त्या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असून, प्रथम पुरस्कारासह एकूण सात पुरस्कार या नाटकाला मिळाले आहेत. ...
ही संत, साहित्यिक, समाजसुधारक, उद्योजक, विचारवंत, संशोधकांची भूमी आहे. तिला निर्माणकर्त्यांची भूमी बनवू या, निर्यातक्षम देश म्हणून भारताची प्रतिमा तयार करू या, असे आवाहन नितीन गडकरी यांनी विश्व मराठी संमेलनातील गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात केले. ...