मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
शहरांच्या विकासासाठी सामर्थ्य आणि राजकीय इच्छाशक्तीची कमी नाही. परंतु मुंबईसारख्या शहरात प्रकल्प तोपर्यंत विकसित होऊ शकत नाही जोवर महापालिका वेगाने ते अंमलात आणत नाही असं मोदी म्हणाले. ...
महाराष्ट्राचे लोक नशिबवान, ज्या हातातून भूमिपूजन झाले त्यांच्या हातूनच उद्धाटन होतेय. हा कार्यक्रम मोदींच्या हस्ते व्हायला नको ही अनेकांची इच्छा होती. परंतु नियतीसमोर कुणाचे काही चालत नाही असं सांगत एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला टोला ...