मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
BEST Bus caught fire: मुंबईतील वांद्रे परिसरामध्ये बेस्टच्या बसला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठल्याही प्रवाशांना इजा झाली नाही. ...