मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai : मुंबईत दिवसागणिक क्षय निर्मूलनाचे आव्हान गडद होते आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर क्षय रुग्णशोध व निदानाचे प्रमाण सुरळीत झाले असले, तरीही दुसरीकडे क्षयरुग्णांविषयी चिंताजनक बाब समोर आली आहे. ...
Crime News: प्रेम प्रकरणातून भर रस्त्यात कॉलेज विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना चुनाभट्टीत घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेने आदित्य त्रिभुवन (१९) आणि खलफम सय्यद (२०) याला अटक करण्यात आली आहे. ...