मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: बोरीवली रेल्वेमार्ग अपघातात मृत आणि जखमींसाठी देवदूत म्हणून सदैव निस्वार्थ भावनेने उभे असलेल्या आणि वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय करुन ७२ व्या वर्षी सुद्धा बोरीवली येथील वृत्तपत्र विक्रेते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण पारदळे कुटुंबाची ज ...
धारावी बेट बचाव समितीद्वारे गोराई बेट येथे राहणाऱ्या रहिवाश्यांच्या सामाजिक समस्यांबद्दल गोराई बेटावरील गोराई चर्चच्या आवारात काल रात्री सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. ...
दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे गेली 24 वर्षे विविध क्षेत्रातील क्रीडा प्रशिक्षण दिले जात असून संस्थेच्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय- राष्ट्रीय स्पर्धेत विशेष कामगिरी केली आहे. ...