मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
लोखंडवाला संकुल ते ठाकूर व्हिलेज यांना जोडणारा मार्ग मोकळा करत नागरिकांना दिलासा देत भर पावसात संरक्षक भिंत तोडल्याबद्दल उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पालिका प्रशासनाला धन्यवाद दिले आहे. ...
Mumbai: वेळोवेळी आमदार व खासदार निधीतून या स्मशानभूमीची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. ही जुनी असलेली हिंदू स्मशानभूमी तोडण्यासाठी शासन न्यायालयात गेले आहे. ही शरमेची बाब आहे, अशी भूमिका मांडत शासनाने याबाबतीत सविस्तर खुलासा करण्याची मागणी माजी मंत्री व ...